*प्रश्नमंजुषा क्रमांक - 22*
1)मानवी शरीराराचे सर्वसामान्य तापमान किती सेल्सिअस असते?
*उत्तर : 37° सेल्सियस*
2) कावीळ हा आजार शरीरातील कोणत्या अवयवावर परिणाम करतो ?
*उत्तर : यकृत*
3) रक्तदान वर्षातून किती वेळा करता येते?
*उत्तर : चार वेळा*
4)आग्रा शहर कोणी बनवले आहेत?
*उत्तर : सिकंदर लोदी*
5) पंजाब केसरी म्हणून कोणाला ओळखले जाते?
उत्तर : लाला लजपतराय
6) महात्मा गांधी यांचा जन्म केव्हा झाला?
उत्तर : *2 ऑक्टोबर 1869*
7) राष्ट्रीय विज्ञान दिवस केव्हा साजरा केला जातो?
*उत्तर : 28 फेब्रुवारी*
8)ऊर्जेचा नैसर्गिक स्त्रोत कोणता?
*उत्तर : सूर्य*
9)महाराष्ट्राला लाभलेल्या अरबी समुद्र किनाऱ्याची लांबी किती आहे?
*उत्तर : 720 किमी*
10)महाराष्ट्रातील पहिले कृषि विद्यापीठ कोणते?
*उत्तर- राहुरी, जि. अहमदनगर (1968)*
Sayali uttam walke
ReplyDeleteSayali walke
ReplyDelete