*प्रश्नमंजुषा क्रमांक -28*
1) भारताचे प्रवेशद्वार कोणते आहे?
उत्तर - *गेट ऑफ इंडिया मुंबई*
2) पंच नद्याचा प्रदेश कोणत्या राज्याला म्हटले आहे?
उत्तर - *पंजाब*
3) राजवाड्यांचे शहर म्हणून कोणत्या शहराची ओळख आहे?
उत्तर - *कोलकता*
4) अमृतसर शहरामध्ये शिखांचे कोणते मंदिर प्रसिद्ध आहे ?
उत्तर *सुवर्ण मंदिर*
5) भारताचे उद्यान व संगणकाचे शहर म्हणून कोणते शहर प्रसिद्ध आहे?
उत्तर *बंगलोर*
6) भारताचे नंदनवन म्हणून कोणते शहर प्रसिद्ध आहे?
उत्तर *काश्मीर*
7) गुलाबी शहर म्हणून कोणत्या शहराची ओळख आहे?
उत्तर *जयपुर*
8) सायबर सिटी म्हणून कोणत्या शहराची ओळख आहे?
उत्तर *हैदराबाद*
9) देवनागरी वर्णमालेत एकूण किती स्वर आहेत?
उत्तर *14*
10) माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर *रायगड*
- *जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बाभूळसर खुर्द तालुका -शिरूर जिल्हा - पुणे
No comments:
Post a Comment